ads

Breaking News

Manipur Violence: मणिपूरमध्ये चार दिवसांत ४० संशयित दहशतवाद्यांचा खात्मा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला असून, आतापर्यंत ४० दहशतवादी ठार झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी लक्ष्य केले आहे, असेही सिंह म्हणाले.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/g83YAoE

No comments