ads

Breaking News

यशच अबन फरमयल! शनयतन वशव नरमण करणऱय धरभईच सकसस मतर तमहलह कर शकतत शरमत

Dhirubhai Ambani Death Anniversary : शून्यातून विश्वास निर्माण करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांची आज पुण्यतिथी आहे. ६ जुलै २००२ रोजी धीरूभाईंचे मुंबईत निधन झाले. भारतातील सर्वात श्रीमंत व्यवसाय रिलायन्सचा पाया घालणारे धीरूभाई अंबानी यांनी फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही ठसा उमटवणारी कंपनी स्थापन केली. धीरूभाई अंबानी ज्यांचे बालपण गरिबीत गेले, त्यांनी यशाचा झेंडा रोवणारी कंपनी स्थापन केली.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/6BjO8uN

No comments