ads

Breaking News

अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुलेंचे पुतळे का आणि कसे हटवले, महाराष्ट्र सदन प्रशासनानं कारण सांगितलं?

Maharashtra Sadan Issue : महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले होते. त्यावरुन महाराष्ट्रात वादाची ठिणगी पडली होती.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tDd0u9s

No comments