ads

Breaking News

आम्हाला ग्राहकांच्या पैशाची चिंता, तो सुरक्षितच राहिला पाहिजे; RBI ने बँकांना दिली कडक शब्दात समज

RBI Governor Shaktikanta Das: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मुंबईत देशातील बँकांबाबत मोठी माहिती दिली. ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता सर्वोपरी ठेवा, असा त्यांनी बँकांना सांगितले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, अमेरिकेतील बँकिंग संकटातून शिकण्याची गरज आहे. सर्वकाही चांगले असताना जोखीम दुर्लक्षित केली जाते, त्यामुळे बँकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/brBDkow

No comments